‘ग्रीन सान्वी’ आणि ‘ग्रीन आशा’ ही दोन भारतीय एलपीजी टँकर्स होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे पार झाल्याची माहिती भारत सरकारने दिली. यामुळे इंधन पुरवठ्याबाबतची चिंता कमी झाली आहे.
देशोन्नती डिजीटल »
2026-04-06 18:53:19